Close Menu
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • नवी मुंबईतल्या DPS शाळेच्या बस चालकाकडून विद्यार्थ्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार
  • वैष्णवी स्पोर्ट्स तर्फे कळवा येथे भव्य दिव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
  • सायबर गुन्ह्यांवर कडक कारवाईसाठी महाराष्ट्र सज्ज ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • जिल्हास्तरीय लोकशाही दिन प्रलंबित अर्ज तात्काळ मार्गी लावा – जिल्हाधिकारी एम, देवेंदर सिंह
  • ‘चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान’प्रस्तुत सांस्कृतिक कलादर्पण स्पर्धेत कु. वेद सुनील शिंगाडे प्रथम !
  • शालेय पोषण आहारात निकृष्ट धान्य पुरविणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल करा – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
  • आई एकविरा देवीच्या चैत्र यात्रा पालखी सोहळ्याला महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून भाविकांची उपस्थिती
  • ✍🏻 लेख : मानवातील देव..
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
guhagarsatta.comguhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
guhagarsatta.com
  • Live
  • गुहागर
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • पर्यटन
  • लेख
  • ई-पेपर
Home » बांगलादेशी नागरिकाला जन्म दाखला, एसआयटी मार्फत चौकशीची डॉ. नातू यांची मागणी
गुहागर

बांगलादेशी नागरिकाला जन्म दाखला, एसआयटी मार्फत चौकशीची डॉ. नातू यांची मागणी

Team GuhagarSattaBy Team GuhagarSattaFebruary 1, 2025Updated:February 1, 2025No Comments1 Min Read
Share
Facebook WhatsApp Twitter Telegram

गुहागर प्रतिनिधी : रत्नागिरी जिल्ह्यातील शिरगाव ग्रामपंचायत येथील बांगलादेशी नागरिकाला जन्म दाखला दिलेल्या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करावी अशी मागणी माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्जाद्वारे केली आहे.

रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीमार्फत एका व्यक्तीला जन्म दाखला देण्यात आला होता. सदर व्यक्ती मुंबई पोलिसांनी महत्त्वाच्या गुन्ह्यात आरोपी म्हणून अटक केली व सदर चौकशी करत असताना ग्रामपंचायतीने त्या व्यक्तीला बांगलादेशी असताना सुद्धा जन्म दाखला दिला आहे. या प्रकरणाची पाळेमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये असू शकतात कारण बांधकाम व्यवसाय, मच्छीमार व्यवसाय यामध्ये अनेक बांगलादेशी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वास्तव्य करत आहेत.

मालेगाव, नाशिक येथील बनावट जन्म दाखले चौकशी करण्याकरता शासनाने विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांचे अध्यक्षतेखाली एक एसआयटी बनवली आहे. त्याचप्रमाणे कोकण विभागाची एक स्वतंत्र विशेष तपास समिती निर्माण करावी किंवा नाशिक येथे निर्माण केलेल्या विशेष तपास समितीकडे कोकण विभागाचे कामही सोपवण्यात यावे. ज्यामुळे कोकण किनारपट्टी मध्ये जवळजवळ प्रत्येक तालुक्यात असणाऱ्या बांगलादेशी व रोहिंग्या नागरिकांची सखोल चौकशी होईल व कोकणातील समुद्रकिनारी घातपाताच्या प्रकाराला आवर घालता येईल. तरी संबंधित प्रशासनाला तातडीने चौकशी करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी डॉ. नातू यांनी केली आहे.

Share. Facebook WhatsApp Twitter Telegram
Previous Article‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी’तून रुग्णांना वैद्यकीय सहाय्यता मिळविणे होणार अधिक सोपे
Next Article कविता : चल मित्रा
Team GuhagarSatta

Related Posts

गुहागर

गुहागर मधील ७ वर्षाच्या बालिकेवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

March 25, 2025
गुहागर

गुहागर पोलिस ठाण्याचे निरिक्षक सावंत यांच्या बदलीसाठी गोरक्षकांचे मे. तहसीलदार, गुहागर यांना निवेदन

January 18, 2025
गुहागर

प्रजासत्ताकदिनी राजपथावर मार्गताम्हाने महाविद्यालयाचे कोळी नृत्य

January 18, 2025
Top Posts

कविता : वायरमन..!

January 13, 2025126 Views

साहित्यिक प्रकाशक यांचा एकमेकांशी सुसंवाद असावा -डॉ. अ. ना. रसनकुटे

March 31, 2025114 Views

वैष्णवी स्पोर्ट्स तर्फे कळवा येथे भव्य दिव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

April 26, 202597 Views
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • About
© 2025 Guhagarsatta. Designed by Shubham(7757910341).

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.