Browsing: लेख

श्रावणात घननीळा बरसला….. श्रावण आला ग बनी……. अश्या विविध अलवार गाण्यांनी स्वरबद्ध झालेला श्रावण महिना म्हणजे सर्व मराठी महिन्यांचा राजाच…

जितक्या माणसाच्या भावभावना त्याच्या आयुष्यावर परिणाम करतात त्याचबरोबर माणसाच्या सवयी ही त्याच पद्धतीने प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर खोलवर परिणाम करत असतात…

चल मित्रा गाव फिरून येवू, धावपळीच्या जीवनाला आज सुट्टी देवू..! तुडवू तिथल्या तोडक्या मोडक्या वाटा, गावात आहे आजही माणुसकीचा साठा..!…

वायरमन..! किती सोप्प असतं ना लाईट गेल्यावर शिव्याशाप देणं, आत्ताच जायला हवी होती नेमकी आताच कशी गेली? वायरमनचा राग राग…